Marathi Suvichar | 2000+ मराठी सुविचार

जर तुम्ही marathi suvichar शोधत असाल तर तुम्ही योग्य जागी आला आहेत कारण आम्ही तुम्हाला उत्कृष्ट marathi suvichar देण्याचा प्रयन्त केला आहे आम्ही आशा करतो की हे मराठी सुविचार तुम्हाला नक्कीच आवडतील.

Marathi Suvichar

आवडतं तेच करू नका
जे करावं लागतं
त्यात आवड निर्माण करा.

आनंदाने उड्या मारणारा प्रत्येकजण
सुखी असतोच असं नाही.

विचार करा निर्णय घ्या
आणि तुम्हाला जे योग्य वाटत
तेच करा.

Inspirational Marathi Suvichar
Marathi Suvichar

फक्त समाधान शोधा
अपेक्षा तर आयुष्यभर संपणार नाही.

उपाशी पोटी साधे अन्न देखील
रुचकर लागते.

द्वेष करणे सोपे असते
पण प्रेम करणे
आरोग्यदायक असते.

दुःख हे बैलालासुध्दा
कोकिळेसारखं गायला लावतं.

माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे
पण त्याला कारण मात्र स्वर्गीय हवं.

परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा.

प्रयत्न करत राहा कारण
सुरुवात नेहमी कठीणच असते.

Good Night Marathi Suvichar
Marathi Suvichar

चांगले पुस्तक म्हणजे
मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते.

विज्ञानाचं तंत्र शिका पण
जगण्याचा मंत्र हरवू नका.

जीवन म्हणजे आत्म्याचे सामर्थ्य ओळखण्याचे साधन.

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.

परिस्थितीच्या अधीन होऊ नका
परिस्थितीवर मात करा.

आयुष्यात आनंदी क्षणासाठी
पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा
स्वभावाने कमावलेली माणसें
जास्त सुख देतात

उशीरा दिलेला न्याय हा
न दिलेल्या न्यायासारखा असतो.

मेंदूच्या शक्ती सूर्याच्या किरणांसारखेच असतात
जेव्हा ते केंद्रित असतात
तेव्हा ते चमकतात.

शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध
ज्याच्या अंगी असते
तोच खरा कर्तृत्ववान होय.

Life Suvichar Marathi
Marathi Suvichar

Marathi Suvichar Status – मराठी सुविचार छोटे

कावळ्याच्या मरणाचे वाईट वाटत नाही
मात्र मोर मेला तर आपण हळहळतो
कारण सौंदर्य नष्ट होते.

जो वेळ काढतो
त्याला सर्व काही मिळते.

आग आपल्याला उष्णता देते
आपला नाश देखील करते
हा अग्निचा दोष नाही.

श्रीमंताचे बंगले चांगले असतात
पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या
पाडत नाही.

समाधान म्हणजे ज्यावेळी तुम्हाला बघताच
समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख दाखवते
आणि नमस्कार करते….

रात्री शांत झोप येणे सहज नाही
त्यासाठी संपूर्ण दिवस
प्रामाणिक असावं लागतं.

ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते
तो कूठल्याही काळोखातून
सहज मार्ग कढतो.

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि जी
एकदाच खर्च करून त्याचा
आयुष्यभर आनंद उपभोगता येतो
पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे
ज्यामुळे तत्काळ सुख मिळत
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

Marathi Madhe Suvichar Sangrah
Marathi Suvichar

प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

निसर्गाचे नेहमीच अनुकरण करा
संयम हे त्याचे रहस्य होय.

मरण सोपे असते जगण्यासाठी मात्र धैर्य लागते.

पांढऱ्या शुभऱ्या कपड्यातील बेईमानीपेक्षा
मळलेल्या कपड्यातील इमानदारीचा रंग रुबाबदार असतो.

नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा
कारण उद्या येणारी वेळ
आपल्या नशीबामुळे नाही तर
कर्तृत्वामुळे येते.

स्वाभिमान हा
सर्वच सद्गुणांचा पायाच म्हणता येईल

अपयश आपल्याला
यशाच्या नवीन मार्गांकडे घेऊन जाते.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही
ते कसं आणि केव्हा वापरायचं
याचंही ज्ञान हवं.

Marathi Suvichar
Marathi Suvichar

आपल्या ध्येयाच्या मागे धावत रहा
कारण जर आज नाही तर कधी नाही
लोक काही वेळ लक्ष घालतील
फक्त थांबु नका तुमचे टप्पा कधीतरी येईल.

विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

गरिबी असूनही दान करतो
तो खरा दानशूर.

स्वतःला कमकुवत समजणे हे
सर्वात मोठे पाप आहे.

स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते
तोच खरा शिक्षक.

गवताच्या पात्यावरुन
वाऱ्याची दिशा ओळखायला शिका.

आवड आणि आत्मविश्वास असेल तर
कुठलीही गोष्ट अवघड नाही.

जर यशाच्या गावाला जायचे असेल तर
अपयशाच्या वाटेनेच प्रवास करावा लागेल.

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे
म्हणजेच जिंकणे होय.

Marathi Suvichar
Marathi Suvichar

Life Suvichar Marathi – नविन मराठी सुविचार

शिक्षण म्हणजे समाज सुधारणा होय

मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.

आपण जे पेरतो तेच उगवतं.

खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो.

संपत्तीचा अभाव हे सर्व वाईट गोष्टीचे मूळ आहे.

बालमनाची कली प्रेमाच्या फूंकरने फुलवित असतात तेच गुरु

मनावर काबू ठेवणे म्हणजे
मनुष्याचा विकास आणि
मनुष्यावर मनाचे वर्चस्व असणे
म्हणजे विनाश होय.

कुणालाही जिंकायचं असेल तर
प्रेमाने जिंका.

द्या हा खरोखरच दैवी गुण आहे.

अंगावर जबाबदारी पडली कि ती
सर्वकाही शिकवतेच.

परीक्षा म्हणजे
स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !

कोणी कौतुक करो वा टीका
लाभ तुमचाच,
कौतुक प्रेरणा देते तर
टीका सुधारण्याची संधी.

गरज ही ज्ञानाची जननी आहे.

अपयशाने खचू नका अधिक जिद्दी व्हा.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.

Marathi Suvichar
Marathi Suvichar

दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.

पश्चाताप हा दुर्बल माणसांचा सद्गुण होय.

शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे.

जो मूळ सोडून फांद्यांचा शोध घेतो
तो भरकटतो.

आयुष्यात काही प्रसंग असे येतील की
आपण काही चुकीचे करत नसतो किंवा
आपण चुकीचे नसलो
तरी आपण चुकीचे ठरवलो जातो.

नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा
जास्त किमती व मौल्यवान आहे
तो ज्याच्याकडे आहे त्याच्याभोवती
कितीही बलाढय स्पर्धक असले
तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो.

जेवढा मोठा संघर्ष तेवढे मोठे यश मिळते.

तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते
आजच ठरवा….आत्ताच !

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते
तुमच्याजवळ काहीच नसतांना
तुम्ही बाळगलेला संयम
आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना
तुम्ही दाखवलेला रुबाब.

डोक्यावर बर्फ व
जीभेवर साखर असली की
सारे प्रश्न आपोआप सुटतात.

हसा, खेळा पण शिस्त पाळा.

Marathi Suvichar
Marathi Suvichar

माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.

गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !

हुंडा घेऊन लग्न करणे म्हणजे
देहाची विक्री केल्यासारखे आहे.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे
भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे
आणि ज्ञान,भक्ती व कर्म याशिवाय जिवन आंधळे आहे.

अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा.

शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही
तो स्वतःहून शिकतो.

वाईट मार्गाने मिळवलेले वाईट मार्गानेच खर्च होते.

चांगल्या कामाला मांजरांपेक्षा
माणसेच जास्त आडवी येतात…!!!

मरण जवळ आलं म्हणून जगायचं कुणी थांबतं का !

एका वेळी एक गोष्ट करा
आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला
आणि बाकी सर्व विसरा.

Marathi Suvichar For Students
Marathi Suvichar

Inspirational Marathi Suvichar – मराठी प्रेरणादायी सुविचार

जीवन म्हणजे पराकोटी चा आनंद होय.

शांततेच्या काळात जर
जास्त घाम गाळला तर
युद्धाच्या काळात
कमी रक्त सांडावे लागते.

जो धोका पत्करण्यास कचरतो
तो लढाई काय जिंकणार !

कठोर परिश्रमाला पर्याय नाही.

विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.

अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

दुःखाची झळ आणि वेदनांची कळ
त्याच लोकांना जास्त कळते
जे प्रामाणिकपणे आणि
साधे सरळ आयुष्य जगत असतात.

मरणापेक्षा जीवन जगण्याला जास्त धैर्य लागते.

बुद्धीला पटल्याशिवाय
कोणताही विचार स्वीकार करू नका.

मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते.

पैसे मागे ठेवून मरण्यापेक्षा
जीवन श्रीमंतीत घालवावे.

ज्ञान दुसऱ्याला देता येते पण
शहाणपण देता येत नाही.

खूप मोठा अडथळा आला की समजावं
आपण विजयाच्या जवळ आलो.

Marathi Suvichar Good Morning
Marathi Suvichar

दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा
एकटे बसणे बरे आणि
एकटे बसण्यापेक्षा
सज्जन मंडळीत बसणे हे
त्याहून बरे.

जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर
नोटा मोजू नका
कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर
ते पुसायला किती जण येतात ते मोजा.

जो स्वतःला ओळखत नाही तो नष्ट होतो.

शिस्त लावून घ्या भरपूर मेहनत करा.

स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद

आयुष्यात नशीबाचा भाग
फक्त एक टक्का आणि
परिश्रमाचा भाग
नव्याण्णव टक्के असतो.

धन्य आहेत ते शरीर जे इतरांची सेवा करण्यात नष्ट होते.

स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे
जो राजवाड्यात जेवढी चव देतो
तेवढीच चव झोपडीत पण देतो.

एकदा मरण जवळून पाहिलं ना कि
जगण्यातील भय निघून जात.

सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

उद्याचं काम आज करा आणि
आजचं काम आत्ताच करा.

Marathi Suvichar Status
Marathi Suvichar

घाबरटाला सारेच अशक्य असते.

आयुष्यात पैसा हवा पण
पैशात आयुष्य नको
कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास
तो कमी कडू लागतो.

अपमानाच्या पायऱ्यावरुनच
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.

शत्रूने केलेले कौतुक
हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.

अन्न हे पूर्णब्रह्म आहे त्याचा अनादर करू नका.

आपण स्वतःच स्वतःच्या नशिबाचे निर्माता आहोत.

ज्याने स्वत:चं मन जिंकलं
त्याने जग जिंकलं
यश मिळवण्यासाठी
सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे
आत्मविश्वास.

आपलं जे अस्तित्व आहे
व्यक्तिमत्व आहे
ते स्वतः बनवल्याशिवाय उ
द्या तारणारे कोणी नाही.

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका
आहे तो परिणाम स्वीकारा.

पैशाने माणसाला महत्व प्राप्त होते.

समाधानी राहण्यातच
आयुष्यातील सर्वात मोठ सुख आहे.

चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला
बाकीचे परमेश्वर पाहून घेईल
हा विश्वास मनात असला की
येणारा प्रत्येक क्षण
आत्मविश्वासाचा असेल.

Success Marathi Suvichar – मराठी स्टेटस प्रेरणादायी

आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही
परंतू आपला पतंग मात्र
निश्चितच नियंत्रित करु शकतो.

वाईट बातमीला पंख असतात तर
शुभ बातमीला पायच नसतात.

आयुष्यात चुकीची व्यक्ती आपल्याला
योग्य धडा शिकवते
तेव्हा जीवन जगण्याची कला कळते.

Marathi Suvichar
Marathi Suvichar

वेळ आपला आहे
हवे असल्यास सोनं करा
आणि हवं असल्यास झोपेत घालवा.

ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते
ज्यांच्या स्वप्नामध्ये उमेद असते.

एकदा निघून गेलेली वेळ
पुन्हा कधीच परत येऊ शकत नाही.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो
तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर
तो कमी होत जातो.

कमी ध्येय ठेवणे हा गुन्हा आहे.

आयुष्य सरळ आणि साधं आहे
ओझं आहे ते फक्त
अपेक्षा आणि गरजांच…

स्वप्न पाहतच असालं तर
मोठीच पहा लहान कशाला?
कारण मोठी स्वप्नेच माणसाच 
रक्त ढवळू शकतात.

प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी
आयुष्यातला क्षण न क्षण
कोणत्यातरी एका क्षेत्रात
सतत उगाळावा लागतो.

सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.

माणूस अपयशाला भीत नाही
अपयशाचं खापर फोडायला
काहीच मिळालं नाही तर?
याची त्याला भिती वाटते.

जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.

तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !

Success Marathi Suvichar
Marathi Suvichar

स्वातंत्र्य म्हणजे संयम…..
स्वैराचार नव्हे.

या जगात एकच जात आहे- माणूस !
धर्मही एकच- माणूसकी!

सर्वांनी एकत्र श्रम केल्याने कठीण काम हलके होते.

आपली चांगली वेळ जगाला सांगते की
आपण काय आहोत
परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की
जग काय आहे.

यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं.

दुर्बल मनाचा मनुष्य कधीच महात्मा होऊ शकत नाही.

इतिहासात भविष्य शोधत बसायचं की
भविष्यात इतिहास घडवायचा
हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.

गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.

माणसाला शत्रू नसणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे.

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका
वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

आयुष्यात प्रेम करा पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

जगण्याचा दर्जा हा आपल्या
विचारांवर अवलंबून असतो
परिस्थितीवर नाही.

इतिहास हा काळाचा साक्षीदार असतो
आणि सत्याचा प्रकाश असतो.

निराशावादी प्रत्येक संधीमध्ये अडचण पाहतो.

सर्व गोष्टींच्या बाबतीत नेहमीच निराशेपेक्षा
आशा बाळगणे चांगलेच असते.

सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका
वेळ वाया जाईल.

आकांक्षा, अज्ञान आणि असमानता हे
गुलामांचे त्रिमूर्ती आहेत.

जो वेळ वाया घालवतो
त्याच्याजवळ गमवायलाही
काही उरत नाही.

वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून
वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

मेहनत नावाचा मित्र सोबत असला की
अपयश नावाच्या शत्रूची
भीती वाटत नाही.

गरूडाइतके उडता येत नाही म्हणून
चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

Suvichar in Marathi Text
Marathi Suvichar

Suvichar in Marathi Text – सुंदर सुविचार मराठी

ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कारण
पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते
ज्ञान तुमचेच रक्षण करते.

संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही.

जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

जो खूपच सुरक्षित आहे
तो असुरक्षित आहे.

भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात
त्याची खपली काढू नये.

यश मिळवायचं असेल तर
स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

चांगला माणूस घडवणे
हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा
क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका

संघर्षाशिवाय कधीच काहीच
नवे निर्माण झाले नाही.

नात्याची सुंदरता ही
एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण
एकही दोष नसलेल्या माणसाचा
शोध घेत  बसलात तर
आयुष्यभर एकटे रहाल.

जगात सर्व काही आहे
परंतु समाधान नाही
आणि आज माणसामध्ये सर्व काही आहे
परंतु धीर नाही.

कमी वयात निर्णय घेतल्याचा फायदा होतो.

कर्तव्याची दोरी नसली की
मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

स्वर्ग आणि नरक पृथ्वीवरच आहे.

अश्रु येणं हे माणसाला हृदय असल्याचं द्योतक आहे.

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो
तोच खरा माणूस !

कालला आजचा जास्त वेळ घेऊ देऊ नका.

सुरुवात कशी झाली
यावर बऱ्याच घटनांचा
शेवट अवलंबून असतो.

माझं म्हणून नाही
आपलं म्हणून जगता आलं पाहिजे
जग खूप चांगल आहे
फक्त चांगलं वागता आलं पाहिजे.

इतरांवर अवलंबून राहणे
शहाणपणाचे नाही
शहाण्या माणसाने
स्वतःच्या पायावर उभे राहून
काम केले पाहिजे
हळू हळू सर्व काही ठीक होईल.

Suvichar in Marathi
Marathi Suvichar

जग भित्र्याला घाबरवते आणि
घाबरवणाऱ्याला घाबरते.

यशाची गुरुकिल्ली म्हणजे
स्वतःला ओळखणं.

आपलं जे असतं ते आपलं असतं
आणि आपलं जे नसतं
ते आपलं नसतं.

जगात सारी सोंगे करता येतात
पण पैशाच सोंग करता येत नाही.

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे
जास्त श्रेष्ठ.

टाकिचे घाव सोसल्या शिवाय
देवपण अंगी येत नाही.

स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.

दुसऱ्याला शिकवत असतांना
माणूस स्वतःला शिकवत असतो.

माणसानं राजहंसासारखं असावं
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं
नाही ते सोडून द्यावं.

माणसाचं छोट दुःख
जगाच्या मोठ्या दु:खात
मिसळून गेलं की
त्याला सुखाची चव येते.

आयुष्य सहज सोप जगायला शिका
तरच ते सुंदर होईल.

विचार करा,
काळजी करू नका
नवीन कल्पनांना जन्म द्या.

पहिल्या प्रयत्नात अपयश आले म्हणून
खचून जाऊ नका कारण
यशस्वी गणिताची सुरवात
शून्या पासूनच होत असते.

तलवारीपेक्षा लेखणीचे सामर्थ्य अधिक असते.

Whatsapp Suvichar Marathi
Marathi Suvichar

आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.

जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪‎विशेष असते.

जर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पसुन दूर रहा.

नेहमी तत्पर रहा बेसावध आयुष्य जगू नका.

बाह्य स्वभाव हा आंतरिक स्वभावाचा
फक्त एक मोठे रूप आहे.

कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही.

पैशाची खरी शक्ती म्हणजे देणगी देण्याची शक्ती.

ज्ञान उड्या मारत नाही पायरी पायरी ने पुढे जाते.

अभ्यास करुण
कोणाच्या अंगाला भोक पडलेत किंवा
कोण मेलय
असे मी कधी ऐकले नाही.

सामर्थ्य म्हणजे जीवन
दुर्बलता म्हणजे मृत्यू
विस्तार जीवन आहे
आकुंचन मृत्यू आहे
प्रेम म्हणजे जीवन
शत्रुत्व म्हणजे मृत्यू

आरोग्य आणि आनंदीपणा एकमेकास पूरक असतात.

काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.

मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा
दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून
सावध रहा.

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा
कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

आपण फक्त भविष्याबद्दल विचार करत राहिल्यास
आपण आपले वर्तमान गमवाल.

मला जीवनात संघर्ष करायचा आहे
मला जगायचं आहे
मला यश मिळवायचं आहे.

ज्यांना स्वप्न पाहायची असतात
त्यांना रात्र मोठी असते
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात
त्यांना दिवस मोठा हवा असतो.

हृदये परस्परांना द्यावीत
ती परस्परांच्या अधीन करू नयेत.

लिहल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही
तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय
माणसाचे मन ही जुळत नाही.

Marathi Suvichar Good Morning – शुभ सकाळ सुविचार

तन्मयता नसेल तर विद्वत्ता व्यर्थ आहे.

आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.

शहाण्याला शब्दांचा मार.

स्वतःवर  विश्वास असेल तर
जगात कोणतीही गोष्ट शक्य नाही.

विपरीत परिस्थितीत काही लोक
तूटून जातात तर
काही लोक रेकॉर्ड तोडून काढ़तात.

जेव्हा एखादी कल्पना केवळ मेंदूचा ताबा घेते
तेव्हा ती वास्तविक शारीरिक किंवा
मानसिक स्थितीत बदलते.

नविन मराठी सुविचार
Marathi Suvichar

उषःकाल कितीही चांगला असला तरी
सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.

शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर
अशक्य असे काही राहत नाही.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय
पार पडत नाही,
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात
त्यानांच यश प्राप्त होते.

प्रसिध्दी ही अशी बाब आहे जी
कितीही मिळाली तरी
माणसाची तहान भागत नाही.

संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे
वादविवाद.

रिकामे डोके शैतानाचे घर असते.

लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं
पण संकटाचा सामना करणं
त्याच्या हातात असतं.

बोलावे की बोलू नये
असा संभ्रम निर्माण झाला असता
मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.

जीवन हे फुल आहे
आणि प्रेम हा त्या फुलातील मध आहे.

जीवन ही एक जबाबदारी आहे
क्षणाक्षणाला दुसर्‍याला सांभाळत न्यावं लागतं.

प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे
कुठल्याही फालतू माणसाकडून
त्याची अपेक्षा करू नका.

फक्त पंख असून उपयोग नाही
खरी आकाशातील उंच भरारी
त्या पंखात असणाऱ्या हौसल्यात असते..

श्रम हेच जीवन.

अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा.

संयम हेच खरे औषध.

जूनी खपली काढून
बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात
शहाणपणा नसतो.

मराठी सुविचार छोटे
Marathi Suvichar

कष्टानं मिळवलेला एक छदाम
आयता मिळालेल्या घबाडापेक्षा
अधिक मौल्यवान आहे.

काही गोष्टी आपल्याला
प्रिय नसतानाही कराव्या लागतात
कर्तव्य म्हणून.

आधी सिध्द व्हा
मग आपोआपच प्रसिध्द व्हाल.

जे स्वतःसाठी जगतात ते मरतात
जे समाजासाठी मरतात ते जिवंत राहतात.

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली
यावरुन तुमची श्रीमंती कळते.

आयुष्यात काही शिकायचे असेल तर
कठीण परिस्थितीत हि शांत राहणं शिका.

जो स्वत: दु:खातून गेला नाही
त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ?

जर तुम्हाला आयुषात खूप संघर्ष करावा लागत असेंल
तर स्वतःला नशीबवान समजा कारण
देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो
ज्याच्यामध्ये धमक असते.

थोर काय सामान्य काय
प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच.

आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

जीवन नेहमीच अपूर्ण असते
आणि ते अपूर्ण असण्यातच
त्याची गोडी साठवलेली असते.

प्रत्येक पाऊल योग्य नसते पण
धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात
ते धेय्य नक्की गाठतात.

कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा
खूप ससे आडवे येतील
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक व्यक्तीमत्व म्हणून जगा कारण
व्यक्ती कधी ना कधी संपते
पण व्यक्तीमत्व हे सदैव जिवंत राहते..

मराठी सुविचार
Marathi Suvichar

Suvichar in Marathi

जेव्हा काही माणसांना तुमच्यातले
चांगलं सहन होत नाही
तेव्हा ते इतरांना तुमच्यातले
वाईट सांगायला सुरुवात करतात.

न हरता,
न थकता
न थाबंता प्रयत्न करणाऱ्यांसमोर
कधी कधी नशीब सुध्दा हरत.

मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे
ज्याचे मन स्वतंत्र नाही तो
मोकळा असूनही गुलाम आहे.

आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा
काय कमावलंत ह्याचा विचार करा.

संयम हा खुप कडवट असतो
पण त्याच फळ फार गोड असते.

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल
हसा इतके कि आनंद कमी पडेल
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे
पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल

यश प्राप्त करण्यासाठी,
यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही
अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा
जास्त प्रबळ असली पाहिजे.

जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा
प्रयत्न करीत असालं तर
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि
तुम्ही किती असामान्य आहात.

चांगले मन व चांगला स्वभाव
हे दोन्ही ही आवश्यक असतात
चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि
चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात..

आयुष्य हे असच जगायचं असत
आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा
जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा
जग आपोआप सुंदर बनत.

आयुष्याचे ५ नियम
१ स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका
२ जास्त विचार करणं बंद करा.
३ भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणं टाळा.
४ दुसरे तुमच्या बद्दल काय बोलतात याचा विचार करू नका
५ सतत आनंदी रहा.

कोणाचा निषेध करू नका
जर आपण मदतीसाठी हात वर करू शकत असाल
तर नक्कीच वाढवा
जर आपण वाढवू शकत नाही तर
हात जोडून आपल्या भावांना आशीर्वाद द्या
आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.

वेळ पण शिकवते
गुरु पण शिकवतात,
दोघात फरक फक्त
इतकाच आहे कि गुरु शिकवून
परीक्षा घेतात आणि वेळ मात्र परीक्षा
घेऊन शिकवते..

कर्म एक असं रेस्टॉरेंट आहे
जिथं ऑर्डर द्यायची
गरज नाही…
तिथं आपल्याला तेच मिळतं
जे आपण
शिजवलेलं असतं…

प्रयत्न करून चुकलात
तरी चालेल पण
प्रयत्न करण्यास
चुकू नये… हिंमत नाही…
तर प्रतिष्ठा नाही
विरोधक नाही… तर
प्रगती नाही !

एखाद्याला सोडून जाताना
मागे पहावस वाटलं तर पुढे जाऊच नये…
जीवघेण्या माणसांच्या गर्दीत
एकट राहण्यापेक्षा…. जीव लावणाऱ्या
‘माणसाच्या मनात भरून रहाव….”!!

कुणाला आपलंस करायच असेल तर
वरवरुन करण्या पेक्षा
हृदयाने आपलंस करावं….
आणि
कुणावर रागवुन बसत राहायच असेल तर
हृदया पासुन रागवण्या पेक्षा
वरवरुन रागवत राहावं.

चांगले कुटुंब आणि जीवाला
जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे
दुसर काही नसून जिवंतपणीच
मिळालेला.. स्वर्ग आहे…

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी
एवढचं करा.
चुकाल तेव्हा माफी मागा ; अनं
कुणी चुकलं तर माफ करा !

हातांच्या रेषांवर नशीब शोधन्यापेक्षा
हातांचा योग्य तो वापर करून
नशीब घडवायला शिका.

एकदा माझ्या मनातून उतरलेल्या
व्यक्तींनी नंतर कितीही चांगलं
वागण्याचं प्रयत्न केले,
तरी मला काही फरक पडत नाही..

तोंडाने माफ करायला सेकंद
लागतात, मनाने माफ
करायला वर्षनु-वर्ष लागते.

ज्या वेळी तुम्हाला बघताच,
समोरची व्यक्ती नम्रतेने
ओळख दाखवते किंवा नमस्कार करते…
त्यावेळी समजून घ्या की, जगातील
सगळ्यात मोठी
श्रीमंती आपण कमावली आहे….

दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची
सावली कधीच पाहू शकत नाहीत त्यासाठी एकट्यालाच उन्हात उभे राहावे लागते….

आपल्या आवडत्या
व्यक्तीला समोरून बघण्यापेक्षा
चोरून लपून बघण्यात
जास्त मजा असते…

आपली ‘सावली’
निर्माण करायची असेल
तर ‘ऊन’ झेलण्याची
तयारी असावी लागते.

रुसलेल्या मौनापेक्षा
बोलक्या तक्रारी या
अधिक चांगल्या असतात.
म्हणूनच, राग आला तर
अबोला धरण्यापेक्षा बोलून
मोकळं होता आलं पाहिजे.
जेणेकरून काही गैरसमज
असेलच तर तो दूर होऊ शकेल.

ज्यांना
पैसे द्यायचे नसतात
अनुभव देतात !

झुकल्याने नात अजून घट्ट
होत असेल तर
हमखास झुका… पण
दरवेळी तुम्हालाच झुकाव
लागत असेल तर थांबा…

Marathi Suvichar

काही लोकांना यशस्वी होण्याची
एवढी घाई असते की,
गरीब माणसांचे हात पकडायचे
सोडून श्रीमंत माणसाचे पाय पकडतात.

पैशाने पूर्ण झालेली स्वप्न
मरेपर्यंत टिकतात,
कष्टाने पूर्ण झालेली स्वप्न
इतिहास घडवतात.

Marathi Suvichar For Students – शैक्षणिक सुविचार मराठी

स्वप्नातलं जीवन
मागून मिळत नाही.
उठा आणि कामाला लागा.

कोणताही व्यक्ती वाईट
स्वभावाचा नसतो. आपले
विचार त्याच्याशी न पटल्यास
आपल्याला तो वाईट
वाटायला लागतो.

नशिबातल प्रेम
आणि गरीबांची मैञी
कधीच फसवत नाही…!

जेव्हा माहित पडलं की
आयुष्य काय आहे..
तोपर्यंत ते अर्ध संपून गेलेले होतं…

विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी
कष्टाचे महत्व कळले पाहिजे,
कारण कष्टच आपल्याला
विश्रांतीची किंमत सांगते..

सुख हे फुलपाखरा सारखे असते,
पाठलाग केला तर उडुन जात, बळजबरी केली तर,
मरून जात, निरपक्ष:पणे काम करत राहील तर, अलगत येउन मनगटा वर येउन बसते.

जो आनंदी राहतो तो इतरांपण आनंदी करतो.

स्वतःच्या हातुन जेव्हा एखाद्या, गरीबाचं
काम होत, तेव्हा त्याच्या चेहर्यावर जे
समाधान असतं, तोच आपल्या
जीवनातील सर्वांत मोठा सन्मान
आणि सत्कार असतो …!

प्रत्येकाच्या वाट्याला
चांगले दिवस हे येतातच,
नेहमीच वादळे येत नसतात.

किती हुशार आहे काही माझे
आपले…. त्यांनी गिफ्ट मध्ये
घड्याळ तर दिल, पण कधी वेळ
नाही दिला.

आयुष्यभर साथ राहण्याची लायकी
असेल तरच
PROPOSE ACCEPT करावे
नाहीतर कोणाच्या HEART सोबत
खेळण्यात काही अर्थ नाही.

Marathi Suvichar

ज्या गोष्टींशी अपला काहीही संबंध
नाही त्यात नाक खुपसले की
तोटाच होतो.

जी व्यक्ती नेहमी तुमच्या
सुखाचा विचार करते अशा व्यक्तीला
चुकुनही कधी दुःख देऊ नका.

स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा
अभिमान बाळगून लहान
राहणे कधीही चांगले.

जे मला ओळखतात ते माझ्यावर कधी
शंका घेत नाही, आणि जे माझ्यावर
शंका घेतात त्यांनी मला कधी
ओळखले नाही.

मित्राची परिस्थिती बघून मैत्री करू नका,
पुष्कळ वेळा मैत्री निभावणारे मित्र
परिस्थितीने गरीबच असतात…

“छत्रपती शिवाजी महाराज
आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
मुर्त्या डोक्यावर घेवून नाचण्यापेक्षा,
त्यांचे विचार डोक्यात घेवून जगलो तर

कुणाची स्तुती कितीही करा पण
अपमान खुप विचारपुर्वक करा कारण
अपमान हे असे कर्ज आहे जे
प्रत्येक जण व्याजासह परत करण्याची
संधी शोधत असतो.

वाईट वेळेत साथ
सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका..
पण ज्यानी वाईट वेळेत साथ देवून
चांगली वेळ आणून दिली
त्याचे मोल कधी विसरु नका..

माणसाच्या निम्म्या समस्या
या व्यक्त केलेल्या रागामुळे
आणि कधीही
व्यक्त न केलेल्या प्रेमामुळे
वाढतात!

कोणाचाच उदय पटकन होत नाही.
सूर्याचा सुद्धा…

खरतर आयुष्यात कधीही जिंकणं महत्त्वाचं
नसतं…
तर आपण लढत कशी दिली याला महत्त्व.

दुनियेत
खूपच कमी लोक असे असतात
जे जसे दिसतात तसेच असतात…

ज्यांच्या नशिबात अंधार आहे त्यांनी
थोडा संयम पाळा…
उद्याचा उगवणारा सूर्य प्रकाश हा
तुमचाच असेल…

॥ सुविचार ॥
माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख
वाणी, विचार
आणि कर्मानेच होते

Marathi Suvichar

जो पर्यंत तुम्ही
धावण्याचे धाडस करणार नाही,
तो पर्यंत स्पर्धेत जिंकणं
तुम्हाला अशक्य आहे.

प्रत्येकाला हृदयात तेवढीच
जागा द्या जेवढी जागा
समोरचा व्यक्ती तुम्हाला देतोय…
नाहीतर अस होईल की
तुम्ही स्वतःहून रडाल किंवा
समोरचा व्यक्ती रडवून जाईल…

अहंकारासारखा दूसरा
भिकारी होणं नाही आणि
विनम्रते सारखा अन्य सम्राट नाही.

माणसानं मनात काही ठेवू नये,
नाहीतर डोक्यावर परिणाम होतो.

ज्यांच्या जवळ सुंदर सुंदर विचार
असतात
ते कधीही एकटे नसतात..

हल्ली फक्त
स्वतःला शोधायला वेळ लागतो बाकी सगळ
Google वर सहज सापडत.

आपल्यासाठी कुणीही नसले तरी
आपण सर्वांसाठी आहोत,
ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.

जेव्हा चान्स मिळेल तेव्हा
मनातली गोष्ट बोलून टाकायला शिका….
कारण…गप्प गप्प राहणाऱ्या नात्याचा
एक दिवस गुदमरून मृत्यू होतो.

जो दिल के अच्छे होते हैं।
वो अक्सर तनहा
होते हैं..

जो व्यक्ती तुम्ही हसल्यावर सुद्धा
विचारतो की, बोल आता
काय प्रॉब्लम आहे ?
अशा व्यक्तीला आयुष्यात
कधीच दुःख देऊ नका…

मानवी नात्यात जर सर्वात मोठा
“शत्रू”कुणी असेल तर तो म्हणजे
“गैरसमज”

श्रीमंतीत आदराने झुकायला आणि
गरिबीत खंबीरपणे ऊभे राहायला ज्याला जमतं,
तोच खरा ROYAL”माणुस”

Marathi Suvichar

सगळेच घडे शाळेच्या पुस्तकांमधून शिकायला हवेत असे काही नाही. काही घडे
आयुष्य, नाती व समाज
यांच्याकडूनही शिकायला मिळतात.”

विचार हेतू कडे नेतो,
हेतू कृती कडे नेतो,
कृतीमुळेच सवय लागते,
सवयीमुळे स्वभाव बनतो आणि
स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते.
म्हणजे विचार हीच यशाची
पहिली पायरी आहे.

खोटं बोलणाऱ्या मित्रापेक्षा
एक प्रामाणिक शत्रू
नेहमीच चांगला असतो.

चपाती ३ दिवस
शीळी होती
भूख ४ दिवस
शीळी होती
तरी लय आनंदाने
खाली चपाती
कारण चपाती भूख
पेक्षा ताजी होती.

काही माणसे मेण सारके
वितळून नात टिकवत
असतात तर काही विनाकारण
आग्नि
सारके जळत राहतात.

आईच्या पदरात
ती ताकद आहे जी
सूर्यालापण हरवते
खरोखरच आईची
माया आपल्यासाठी
एक छत्री असते.

आयुष्य जगण्यासाठी
नुसत्या विचारांची नाही
सुविचारांची गरज असते.

ज्याला
कस जगायच हे कळल
त्याला कस वागायच हे
सांगायची गरज पड़त नाही…

ज्या छोट्या छोट्या गोष्टी
आपण Ignore करतो,
त्याच गोष्टी एखाद्याच आयुष्य
उद्ध्वस्त करून जातात..

आईच प्रेम समुद्रासारखं अजून
तुम्ही त्याची सुरवात पाहू शकता पण शेवट
नाही.

आपला एक RULE आहे
जिथे माझं चुकत नाही
तिथे मी झुकत नाही.

स्वाभिमान विकुन
मोठे होण्यापेक्षा
अभिमान बाळगुन लहान राहीलेले
कधीही चांगले…

लोग अक्सर कहते हैं।
‘जिन्दा रहे तो फिर मिलेंगे”
मगर एक सच्चे दोस्त ने क्या खूब
कहा हैं की
मिलते रहोगे तो जिन्दा रहेंगे “..

मी झुकतो कारण मला नाती
निभवायला आवडतात…
नायतर चुकीचा मी
कालही नव्हतो आणि आजही नाहीये…

Marathi Suvichar

आदर ही एक अशी गोष्ट आहे
की जो दुसऱ्याला दिला तरच
आपल्याला मिळतो.

आयुष्यात कुठल्याही परीस्थितीत
सुखी राहण्याचा प्रयत्न करा,
दुःखी राहिल्याने
उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत उलट
आजचे सुख सुद्धा निघून जाईल.

जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत
नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा
तुमच्या कामाची पद्धत बदला,
कारण झाडे नेहमी आपली पान
बदलतात मूळ नाही…

जर माणसाला गलिच्छ आणि
घाणेरडे कपडे घालायची लाज वाटते
तर गलिच्छ आणि घाणेरड्या
विचारांची लाज का वाटू नये ?

त्या शिक्षणाचा काय उपयोग जे
शिकुनही कचरा रस्त्यावर टाकतात,
अन तोच कचरा रोज सकाळी
न शिकलेली माणस उचलतात..

आई आणि बायको दोघींची
कदर करा… कारण एकीने
तुम्हाला या दुनियेत आणल आणि
दूसरी सारी दुनिया सोडून
तुमच्या जवळ आलिये…
सहमत असाल तर शेयर कराच.

अखंड यशाने
आपल्या जीवनाची
केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची जरुरी असते.

Whatsapp Suvichar Marathi – मराठी सुविचार स्टेटस

Marathi Suvichar

वाक्य छोट पण तितकंच खर
जग धोका देऊन हुशार झालं,
आणि आपण विश्वास ठेऊन मुर्ख…

पुरे परिवार को गरम खाना खिलाती है
और खुद ठंडा खाना खाती है..!
माँ ही ऐसी है जो रोज शीतला
अष्टमी मनाती है.

काही गोष्टी मिळवायला
वेळ लागतोच.
संयम बाळगा…

प्रत्येका जवळ एक तरी
न सांगता येणारी एक
खास प्रेम कहाणी असतेच.

हरलात तरी चालेल…
फक्त जिंकनारा स्वतःहून
म्हटला पाहिजे, हा खेळ आयुष्यातील
सर्वात कठीण खेळ होता….

गरीबी आणि श्रीमंती यावर
अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे…
तर यावर अवलंबून असते की
तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही
किती समाधानी आहात…

कल्पनांना
सत्यात उतरविण्याची धमक
असणाऱ्यांना कुणीही रोखू शकत नाही!

अपमानाच्या
पायऱ्यांवरुनच ध्येयाचा
डोंगर चढायचा असतो.

एकदा वेळ निघून गेली की
सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..
पण कधी कधी सर्व काही
सुरळीत होण्यासाठी सुद्धा
काही वेळ जाऊ द्यावा लागतो..

तरी बर पक्षांना जात पात
काय असत माहीत नाही..
नायतर रोज रक्ताचा पाऊस
माणसांना झेलावा लागला असता…

असे कर्तृत्वानं
पुरुष बना ज्याला
स्त्रिया बघताच पसंद करतील…
असे पुरुष नका बनू
ज्यांना फक्त स्त्रियाच पसंद आहेत…

काही सोडूनच द्यायचं असेल तर
दुसर्यांडकून ठेवलेल्या
आयुष्यात सुख शोधायची
अपेक्षा सोडून द्या…
गरज भासणार नाही…

अंधार खूप पडला म्हणून थोडा उजेड केला तर
अंधार रागावून बसला…
बोला आता छोट्याश्या आयुष्यात
कोणा कोणाचं मन राखून जगायचं ?

जे लोक आतून मेलेले असतात ना,
हे तेच लोक असतात जे
बाकीच्यांना जगण्याचा
अर्थ शिकवत असतात…

ज्यांना सकारात्मक विचारांची
सोबत असते,
त्यांच्यासाठी कोणतेही अंतर
लांब नसते.

Marathi Suvichar

कालचा दिवस ही
आजची आठवण आहे,
आणि उदयाचा दिवस
आजचं स्वप्न आहे.

पैशाने पुर्ण झालेली स्वप्न
मरेपर्यत टिकतात…
कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न
इतिहास घडवतात…!

जगा मधील सर्वात महागडे
Gift म्हणजे वेळ.. कारण
तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला
तुमची अशी वेळ देता जी
पुन्हा तुमच्या आयुष्यात
येणारी नसते.

अहंकारात सर्वात वाईट गोष्ट
हि आहे कि, अहंकार तुम्हाला
हे कधीच जाणवू देत नाही कि
तुम्ही चुकीचे आहात…

जगात तीच लोकं पुढे जातात
जे सूर्याला जागे करतात आणि
तीच लोकं पाठीमागे राहतात
ज्यांना सूर्य जागं करतो…

..तो रामाचा प्रसाद पण खातो,
तो रहीमची खीर पण खातो
अरे तो भुकेला आहे यार
त्याला कुठे धर्म कळतो ?

मुलींना चार पुस्तक
जास्त शिकूद्या आईच्या
गर्भातून वाचल्यात, हुंड्यापासून
पण वाचूदयात…

आज घड्याळाच्या गजराचा
त्रास होईल पण त्यामुळेच
टाळ्यांचा कडकडाट ऐकू शकाल…

जगात खुप चांगली माणस आहेत…
जर तुम्हाला ती माणस भेटत
नसतील तर तुम्ही चांगले व्हा…
कदाचीत तूमच्या शोधात कोणीतरी असेल…

आयुष्य खुप सुंदर आहे…
फ्कत तुमच्या गर्लफ्रेंड ला
भुव्या उडवता आल्या पाहिजे.

उपवास
हा नेहमी अन्नाचाच
का करावा….? कधी कधी
वाईट विचारांचा ही
करावा…||

फोटो एडिट करून चेहऱ्यावरचे डाग
जातील पण मन स्वच्छ करायला
चांगले विचार लागतात.

मन मोकळे असणे
कधीही चांगले. परंतू जीभ
कधी मोकळी सोडू नका.

आयुष्यात अपयश नावाची
कन्सेप्टच अस्तित्वात नसते.
एक तरी तुम्ही यशस्वी होता
किंवा तुम्ही शिकता.

मी तुझी काळजी
करतोय/करतेय दखवणारे नेहमीच
काळजी करत नसतात कदाचित
त्यांनी नावाला नाते
जोडलेल असू शकतं.

नात्यापेक्षा स्वतःचा मी
पणा मोठा असेल तर
नाते बनवू नयेत.

दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजून माणुसकी
शिल्लक आहे.

जिंदगी में
रिस्क लेने से कभी मत डरो
या तो जीत मिलेगी
और हार गए तो सिख मिलेगी.

चिंता और तनाव
दूर करने का बस एक ही उपाय हैं..
आँखे बंद करके सुबह शाम मंत्र
बोलिए भाड़ में गई दुनिया.

माणसाने कसं समुद्रासारखं रहावं,
भरतीचा माज नाही
अन ओहोटीची लाज नाही!

माणसाने कसं समुद्रासारखं रहावं,
भरतीचा माज नाही
अन ओहोटीची लाज नाही!

कुछ लोग,
तो इतने अच्छे होते हैं की
डर लगा रहता हैं की अगर छोड़ गए
तो हमारा क्या होगा..

पूर्ण करण्याची जिगर असेल
तरच स्वप्न बघण्यात अर्थ आहे.

अहंकार दिखा के
किसी रिश्ते को तोड़ने से अच्छा है कि,
माफी माँगकर वो रिश्ता निभाया जाये..

जो मानव
अपनी निंदा सुन लेता हैं।
वह सारे जगत पर विजय
प्राप्त कर लेता हैं

माझ्या खिशाला
होल काय पडला
पैशा पेक्षा जास्त तर
नाती गळून पडली…

तुमच्या ध्येयावरून
जग तुम्हाला ओळखत
असत.

Marathi Suvichar

किस्मत को
बेकार बोलने वालों…
कभी किसी गरीब के पास बैठकर
पूछना
जिंदगी क्या है..

जख्म कहां कहां से मिले है,
छोड़ इन बातो को…
जिंदगी तु तो ये बता,
सफर कितना बाकी है…!!

आपलं दुःख पाहुन कोणी
हसले तरी चालेल,
पण आपल हसणं बघुन,
कोणी दु:खी राहता कामा नये.

काही लोक हे
आगीसारखे असतात…
विनाकारण जळत राहतात

अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा
जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील
3 गोष्टी ओळखेल.
हसण्यामगील दुःख रागवण्या मागील प्रेम
आणि शांत रहाण्यामागील कारण.

दुस-यांपेक्षा आपल्याला यश जर
ऊशिरा मिळत असेल तरी
निराश होऊ नका…..
हा विचार करा की घरा पेक्षा
राजवाडा तयार व्हायला
जास्त वेळ लागतो….

Good Night Marathi Suvichar – शुभरात्री सुविचार

मैत्री अशी करा जी
दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहीजे..

कितीही मोठा पाठिंबा असला
तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या
रक्तातच जिंकण्याची हिंमत
आणि लढण्याची धमक असते..

अशा माणसांबरोबर राहा,
जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल बोलतात.
अशा बरोबर नको
जे इतर माणसांबद्दल बोलतात.

दगडाचं तर ठिक आहे हो थोडा शेंदुर फासला
म्हणजे
एखादा देव तरी तयार करता येईल
पण माणसाला असा कोणता
रंग द्यावा म्हणजे माणसाचा
“माणुस “बनवता येईल.

ज्याच्याजवळ पवित्र तन,
स्वच्छ मन, आणि निस्वार्थ असे
माणुसकीचे धन असते,
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद,
पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही.

एकदा देवाच्या पायात पडलेली फुले..
देवाच्या गळ्यातील फुलांना म्हणाली …
तुम्ही असे कोणते पुण्य केले की तुम्ही
आज देवाच्या गळ्यात आहात …
त्यावर हारातील फुले म्हणाली …
त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते..

Marathi Suvichar

वेळ… बदलायला, वेळ…
लागत नाही…

खेळ म्हटलं की हार जीत ही आलीच…
प्रत्येक वेळेस जिंकालच अस नाही,
पण तुम्ही शेवट पर्यंत कसे लढता
हे खूप महत्त्वाच आहे…

एक दिवस सावलीला सहज विचारलं,
तू नेहमी माणसांच्या सोबत का असते ?
सावली ने हसून उत्तर दिलं :
मी सोडली तर तुम्हा माणसांना
साथ देत तरी कोण ?

ुंदर सकाळ पाहण्या आधी काळोखाची रात्र जावे लागते.

मौन हा रागाला जिंकण्याचा सोपा उपाय आहे.

शब्दात भाव असेल तर शब्दांना भाव मिळेल.

भीती ही नकारात्मक बाबींची अंधारकोठडी असते.

स्वतःला जिंकायची असेल तर डोक्याचा उपयोग करा इतरांना जिंकायचे असेल तर हृदयचा उपयोग करा.

सज्जन म्हणून जन्माला येणे हा योगायोग पण सज्जन म्हणून मरणे ही आयुष्यभराची कमाई होय.

वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार व पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच.

तुमच्या कार्यावर प्रेम कार्यातील तुमच्यावर नको.

आपल्यामधील एकही दोष लक्षात न येणे हाच सर्वात मोठा दोष आहे.

युद्धात निर्धार,औदार्य व शांततेत सदिच्छा हवी.

हृदयाने हृदयाला ओळखणे हाच सर्वश्रेष्ठ धर्म होय.

कोणत्याही गोष्टी पूर्वी तयार होणे हे यशाचे रहस्य आहे.

आत्मसंयम, आत्मजाणीव आणि आत्मसुधारणा हे तीन गुण ज्याच्यापाशी आहेत त्यांनी जग जिंकले असे समजावे.

विज्ञानात आत्मज्ञान असेल तर सर्वोदय होईल.

जगाचा कधी काळी उद्धार झाला तर तो शिक्षकांकडूनच होईल.

अंधश्रद्धेने मूर्ख बनण्यापेक्षा नास्तिक परवडला.

संदेहाणे सत्याचे दर्शन होते.

माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली यावरून सिद्ध होते.

ज्याची कसलीही मागणी नसते तो सम्राट असतो.

स्वतःचा स्वतःवर विश्वास असणे हा यशाच्या मार्गातील पहिला टप्पा आहे.आवड व आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.

तुम्ही कितीही हुशार असाल पण जर, तुम्हाला माणसांशी कसं वागायचं ते माहीत नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही.

यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.मोठी स्वप्ने पहा कारण तीच माणसाचं रक्त ढवळू शकतात.

Marathi Suvichar

अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.कोणत्याही परिस्थितीत माघार न घेणे हाच आपल्या यशाचा पासवर्ड आहे.

योजना तयार करण्यासाठी खर्च केलेला एक मिनिट,योजना अमलात आणतांना आपली दहा मिनिटे वाचवतो.म्हणून कामाचे नियोजन करा.

जोपर्यंत कोणी एखाद्या मोठ्या द्यायला प्राप्त करीत नाही,तोपर्यंत ते मोठे ध्येय अशक्य वाटते.

आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रेरणादायी चांगले सुविचार हे खूप उपयोगी पडतात.

काही नवीन विचार खाली दिले आहेत. जे तुम्हाला यशस्वी होण्यास प्रवृत्त करतील.

माणसाचे भवितव्य त्याच्या तळाहातावरील रेषांवर अवलंबून नसून त्याच्या मनगटातील शक्तीवर अवलंबून असते.

स्वातंत्र्यवीर सावरकर
सगळ्यात मोठा सूड म्हणजे प्रचंड यश.

ज्यांना स्वत:च काही करावयाची इच्छा नाही त्यांना मदत करण्यात अर्थ नाही. ज्याला वर जायची इच्छाच नाही त्याला तुम्ही शिडीवर चढवू शकणार नाही.

अंड्रयु कार्नेजी
माणूस हा नशिबाच्या हातचे बाहुले आहे असे म्हणण्यपेक्षा नशीब हे माणसाने बनविलेले बुजगावणे आहे असे म्हणा.

रॉमस कालीईल
अशक्य असे या जगात काहीच नाही त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त इच्छाशक्ती असली पाहिजे.

अवघड आहे कठीण आहे म्हणून सोडून दिलं असतं तर शिवरायांचे स्वराज्य कधीच उभं राहिलं नसतं.

Marathi Suvichar

सोबत किती लोक असू द्या,शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका.स्वतःलाच भक्कम बनवा.

खूप कठीण आहे त्या माणसाला हरवणं.जो माणूस कठीण परिस्थितीत चालायला शिकला आहे.

जीवनात गरुडझेप घ्यायची असेल, तर कावळ्यांची संगत सोडावी लागेल.

डोळेतर जन्मतःच देवाने आपल्याला दिलेले असतात.कमवायची असते ती नजर.चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायची.

ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढाल तर पराभव निश्चित आहे.

त्या व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि शांतता कित्येक पटीने वाढते ज्याना कौतुक आणि निंदा एक समान वाटतात.चांगल्या भावनेने सर्व काही करा आणि काहीही अपेक्षा करू नका तुम्ही कधीही निराश होणार नाही.

खोटं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांना आवडतात.खरं बोलणारा व्यक्ती सर्वांनाच खटकतात.माणसाची सवय अशी आहे.जो उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं ज्याची गरज संपली त्याला सोडून द्याच.

कुणी आपलं वाईट केलं की त्याचाही वाईट व्हावं ही भावना आपल्याला संपवून टाकते.यातून मुक्त होऊन स्वतःला शांत करण्याचा मार्ग एकच,क्षमाशील राहणं.

माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने.कारण वेळ, पैसा,सत्ता आणि शरीर एकादे वेळेस साथ देणार नाही ,पण माणुसकी ,प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास आयुष्यात कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही.

शरीर आणि मनाचे नाते एकदम घट्ट आहे.शरीराने दुर्बल झालेला माणूस मनाने बरा होऊ शकतो, पण मनाने दुर्बल झालेला माणूस शरीराने बरा होऊ शकत नाही.

‘मदतीचा हात कुठे मिळेल?’ याच्या शोधात तुम्ही आहात काय? तर माझे ऐका, तो हात तुमच्या मनगटाजवळ आहे.

हेन्रीफोर्ड
ज्ञान ही वारसा हक्काने मिळणारी इस्टेट नव्हे ते अभ्यास व कष्ट करूनच मिळवावे लागते.

जॉन गे
तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळालेले नसले तरी मिळालेले काम आवडीने करा.

आशेचे बी पेरले व प्रयत्नांचे खतपाणी योग्यवेळी दिले तर यशाचे पीक पदरात पडणारच.

अपमान व गोळ्या दातांनी चावता येत नाहीत.त्या सरळ पोटात गिळणेच चांगले.

आळसासारखा शत्रु नाही आणि आत्मविश्वासासारखा मित्र नाही.

आपल्या गुप्त गोष्टी इतरांना सांगणे ही मूर्खपणाची चुक आहे.तर दुसऱ्याने आपल्याला विश्वासात घेऊन सांगितलेली गुपिते इतरांना सांगणे विश्वासघाताचा गुन्हा आहे.

Marathi Suvichar

जॉन्सन
आचाराच्या उंचीवर विचारांची भव्यता अवलंबून असते.

जीवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही.

ध्येय्याच्या नौकेत बसून प्रयत्नांची वल्ही मारली असता, यशाचा किनारा दुर राहत नाही.

स्वतःचं व्यक्तिमत्व असं बनवा की , लोक तुमचे चाहते झाले पाहिजे.

आपला जन्म गर्दीत उभा राहिला नाही, तर गर्दी करायला झालाय.

अहिंसेत भित्रेपणाला किंवा दुबळेपणाला मुळीसुद्धा स्थान नाही, हिंसक माणूस कधीकाळी अहिंसक होऊ शकेल पण भित्रा माणूस कधीही अहिंसक होऊ शकणार नाही.

महात्मा गांधी
आळस नावाची गोष्ट नसती तर सगळे यशस्वी असते.

सुखापेक्षा दुःखामुळेच दोन हृदये अधिक जवळ येतात म्हणुनच,
समदुःख हे समआनंदापेक्षा अधिक बलशाली असते.

चांगले तेवढे घ्या, वाईट फेकून द्या.

द्वेषाला सहानुभुतीने व निष्कपटतेने जिंका.

अर्धवट ज्ञानी म्हणजे दुःखाचा धनी.

दान स्विकारणाऱ्याने आपल्याला मिळालेले दान कधीही विसरू नये,
आणि दान देणाऱ्याने आपण ते दिले हे कधीही लक्षात ठेवू नये.

जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही.

सद्गुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा.

भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात पण,
शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात.

चारित्र्यवान मनुष्यच खरा सुशिक्षित.

यशाचे मधुर चांदणे हवे असेल तर प्रयत्नांचा चंद्रमा अखंड तेवत ठेवला पाहिजे.

सुखापेक्षा दुःखामुळे होणारे ज्ञान श्रेष्ठ दर्जाचे असते.

अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.

आयुष्य हे सर्कस मधल्या जोकर सारखं झालाय,
कितीही दुखी असेल तरी जगासमोर हसवाच लागतं.

एकवेळ जग जिंकता येईल, पण मनाचे विकार जिंकता येत नाहीत. ते जो जिंकतो, तोच महावीर.

तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल,
तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो.

कठोर परिश्रमासाठी नेहमी तयार राहा, वादविवाद टाळा, तडजोडीची भूमिका स्वीकारा, नेहमी सकारात्मक मानसिकता ठेवा.

अपयशाला घाबरून उद्दिष्टपूर्ती आधीच माघार घेऊ नका.कामाचा कंटाळा न करता सतत कार्यरत व प्रयत्नशील राहा.

तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करा आणि नेहमी मोठी स्वप्ने बघा.काम आणि आपले आयुष्य यात संतुलन राखण्याचे कौशल्य मिळवा.

कुठल्याही संकटाला तोंड देताना जो व्यक्ती शांत, संयमी व अविचलित असतो तो नेहमीच यशस्वी होतो.

मराठी प्रेरणादायी सुविचार
दसऱ्यांवर अन्याय करू नका. आपल्यांवर अन्याय झाला तर प्रतिकार करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
विकार पुढच्या दाराने आत शिरला की शहाणपण मागच्या दाराने निघून जाते.

टॉमस फुलर
यशस्वी व आनंदी जीवनासाठी जीवनात यश संपादन करण्यासाठी प्रेरणादायी सुविचार नक्की वाचा.

ज्याला हरण्याची भीती आहे तो माणूस कधीच जिंकू शकत नाही.

एक विजेता तोच हारणारा असतो, ज्याने अजून एकदा प्रयत्न केलेला असतो.

विजय मिळवण्याआधी तुम्ही स्वतःला विजेता म्हणून पहिलं पाहिजे.

आपण जिंकणारच याच विचाराने कामाला सुरुवात करा.

Marathi Suvichar

प्रयत्न सोडणारे जिंकत नाहीत आणि जिंकणारे प्रयत्न सोडत नाही.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

लढायला शिका म्हणजे गुलामीची वेळ येत नाही.

आपली वेळ आपल्याच हातात असते काटे तर फक्त घड्याळाचे फिरतात.

ज्याच्या स्वतःच्या मनावर ताबा असतो तो सर्व जगाचा मालक होऊ शकतो. पण ज्याचं स्वतःच्या मनावर ताबा नसतो तो आयुष्यभर गुलामगिरीतच राहतो.

आपल्याकडे समोरच्या व्यक्तीला देण्यासाठी काहीच नाही असं वाटत असेल तर चेहऱ्यावर एक स्मित हास्य असू द्या खरच हा उपहार इतर कोणत्याही वस्तूपेक्षा मौल्यवान आहे.

लोकांचे कान भरून किंवा काड्या करून तुमचं अस्तित्व क्षणभर टिकतं. आयुष्यभर जगावर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साफ लागते.

एकाच अवयावर ताबा मिळवला तर ज्ञान आणि कर्म त्यांना जिंकता येणे सहज शक्य आहे.असा एकमेव अवयव म्हणजे जीभ.

ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधीच अयशस्वी होत नाही.स्वयंशिस्त हा महत्त्वाचा गुण आहे याची सुरुवात तिथूनच होते.

स्वतःवरील आत्मविश्वास तुम्हाला यशापर्यंत पोहोचवतो आणि अतिविश्वास अपयशापर्यंत.

संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात तर कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग निघतोच.

आंतरिक मनामध्ये जेव्हा भयंकर युद्ध चालू होते ते थांबवण्यासाठी योग्य साधन म्हणजे संगीत.

चारित्र्य हे पांढऱ्या शुभ्र कागदाप्रमाणे असते त्यावर एकदा काळा डांग पडला की तो कधीही पूर्णपणे पुसून जात नाही.

जे. हॉवेज
कधी कोण कुठे कसं उपयोगाला येईल हे सांगता येत नाही हेच अडथळ्यांवर मात करून यशस्वी व्यवसाय निर्माण करण्याचं महत्त्वाचं गुपित आहे म्हणून माणसं जोडत रहा.

कुठलाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये,असह्य झालं तर अलिप्त व्हावं उपदेशक होऊ नये.

आयुष्याच्या वाटेवर अडचणी येणारच आणि अडचणी आल्या तरी निराश होऊ नका.याच वेळेत आपल्या सामर्थ्याची आणि आपल्या भोवती असणाऱ्या लोकांची खरी ओळख होते.

स्वतःला कमी समजू नका तुमचा जन्म इतिहास रचण्यासाठी झाला आहे.

ज्याला धन कमवायचे आहे त्याने कणसुद्धा वाया घालवू नये आणि ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्याने क्षणसुद्धा वाया घालू नये.

मनाचा आवाज ऐका अंतर्ज्ञान नेहमीच तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्याचे काम करीत असते.

नवीन संकल्पनांवर काम करायला मुळीच घाबरू नाक.स्वतःच्या यशस्वी होण्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा.

स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो,
सद्गुणांचा सुगंध मैलावरुन ही येतो

माणूस व्हा
साधू नाही झालात तरी चालेल,
संत ही नाही झालात तरी चालेल,
पण माणूस व्हा माणूस…

साने गुरूजी
हल्ला करणाऱ्या शत्रुला भिऊ नकोस, पण स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध रहा.

नेपोलियन
उथळ विचारांची माणसे देवावर विश्वास ठेवतात, शहाणी आणि समर्थ माणसे कार्य-कारभारावर विश्वास ठेवतात.

इमर्सन
माझ्या देशातील प्रत्येक तरूणतरूणीने कोणते पुस्तक वाचावे, कोणते वाचू नये हे ठरविण्याचे अधिकार मला द्या. मी तुम्हाला देशाच्या प्रगतीची हमी देतो.

बेकन
शहाणे लोक निरोगी राहण्यासाठी डॉक्टरांपेक्षा व्यायामावर अधिक विश्वास ठेवतातं.

ट्रयडेन
निर्भयता हे नैतिकतेचे अधिष्ठान आहे. भित्रा माणूस कधीही नीतिमान होऊ शकत नाही.

Marathi Suvichar

महात्मा गांधी
जगात दुसऱ्याला हसण्याइतके सोपे व दुसऱ्यासाठी रडण्याइतके कठीण काम दुसरे कोणते नाही.

साने गुरूजी
आपले राष्ट्र महान व्हावे अशी जर तुमची इच्छा असेल तर प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. नागरिकांच्या शिस्तीशिवाय राष्ट्राची प्रगती होऊ शकणार नाही.

महात्मा गांधी
असत्य हे कच्च्या पायावर उभारलेल्या इमारतीसारखे धोकादायक असते. तिला बाहेरून टेकू द्यावे लागतात.असत्य बोलणे हे शेवटी फार महाग पडते. पहिल्यापासून सत्याच्या पक्क्या पायावर उभारलेल्या इमारताला धोका नसतो.

अपयशामध्ये यश लपलेलं असत, बस गरज आहे तर अपयशातून शिकून पुढे जाण्याची.

पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत.

सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे.

चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून अनुभवातुन शिकण्यात आहे.

अपराध करून जो सुख मिळवतो त्याला देव कधीही क्षमा करत नाही.

जसा गेलेला बाण परत येत नाही, तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही.

ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते.

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका,
वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो की दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते.

जसे प्रकाशाच्या साहाय्याशिवाय वस्तू दिसत नाही,
तसे विचारशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही.

अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.

आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका. आहे तो परिणाम स्विकारा.

आपली बाजू योग्य असेल तर दुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतात.

काही वेळा जास्त विचार न करता घेतलेला निर्णय चांगला असतो.

आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा.
तुम्ही इतरांसाठी काय चांगला केल ते आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केल ते.

हास्य हा एक उत्तम उपाय आहे..
संकटाना समोर जाण्यासाठी,
मनातील भीती दूर करण्यासाठी आणि झालेलं दु:ख लपवण्यासाठी.

जसा तुम्ही मुक्कामाचा आनंद घेणार आहात,
तसाच प्रवासाचा आनंद घ्यायला शिका.

खूप कष्ट घेऊनही अपेक्षित यश लाभलं नाही तर,नियती देईल ते आनंदाने स्वीकारा. मन एकाग्र केल्यावर अशक्य असे एकही काम नाही.

मनुष्याला आपल्या दारिद्रयाची लाज वाटता कामा नये, त्याला वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची.

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.

एखाद्या गोष्टीची गप्प अवस्था म्हणजे तिच्या नाशाची सुरुवात.

अंधाराची चिंता सोडा आणि प्रकाश उजळा.

विनोद हे दोष दर्शनाचे प्रखर व प्रभावी साधन आहे.

सभ्य माणसाचं लक्षणं हे की तो दुसऱ्याला दुखवीत नसतो.

चुका करीत नाही जो काहीच करत नाही.

सर्वात जास्त आनंद कोणत्या गोष्टीत असेल तर दुसऱ्यांना आनंद देण्यात.

मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.

मानसिक स्वातंत्र्य हेच खरं स्वतंत्र आहे.

प्रत्येक व्यक्तीत काही ना काही सामर्थ्य असतेच.

माणसाला सुख हवं असतं पण सुख देणारे पदार्थ नको असतात.दुःख देणारे पदार्थ हवे असतात पण दुःख नको असतं.

वृक्षनाश म्हणजे संस्कृतीचा नाश.

साधुसंत मानवा इतकेच वृक्षाशीही हितगुज करणे श्रेयस्कर समजतात.

विचार केल्याशिवाय लिहिता येत नाही.

बुद्धी आणि भावना यांचा समन्वय साधता येणं ही जीवनकला आहे.

तुमची प्रेरणा काहीही असो, हे शालेय तुम्हाला तुमच्या संपूर्ण अभ्यासात लक्ष केंद्रित आणि प्रेरित राहण्यासाठी उपयुक्त ठरतील.

जो विद्यार्थी परिक्षेच्या वेळी कॉपी करतो तो विद्यादेविच्या पवित्र मंदिरात निंद्य आचरण करतो. तो पापीच होय.

ग्रंथ आणि मित्र थोडेच असावेत पण ते चांगले असावेत.

सिसेरो
सत्याला शपथांचा आधार लागत नाही.

सिसेरो
मोती होऊन सोन्याच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखादया चातकाची तहान भागविणे अधिक चांगले.

स्वतः तुम्ही उशिरा उठला म्हणून सूर्य उशिरा उगवणार नाही.

एकदा शिकवणे म्हणजे दोनदा शिकणे.

शिस्तीशिवाय जीवन म्हणजे सुकाणू शिवाय जहाज.


दीर्घकाळ धुमसत राहण्यापेक्षा क्षणभरच का होईना प्रज्वलित होणं.

मॅझिनी
अचूकता पाहिजे असेल तर सराव महत्त्वाचा आहे.
कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे.

खूप हुशारी पेक्षा चिमूटभर विवेक श्रेष्ठ असतो.

जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते.

मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन आहे.

गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.

परिस्थिती कशी ही असो वाईट काळात चांगले लोक आणि चांगले विचार सोबत असले की मेहनतीचं फळ हे नक्कीच चांगले मिळते.

‘त्याग’ हा जीवनमंदिराचा कळस होय.

वि.स.खांडेकर
ज्याची बुद्धी आणि शरीर ही उद्योगात गढलेली असतात त्याला चिंता स्पर्श करीत नाही.

जॉन्सन
गर्व’ म्हणजे क्षुद्र मनोवृत्तीचे लक्षण गर्विष्ठ माणसाने कितीही भपकेदार पोशाख केला तरी वागण्यातून त्याच्या मनाचे दारिद्र्य दिसून येते.

वर्डस्वर्थ
ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ना, त्या दिवसापासून थकायचा आणि रूसायचा अधिकार संपतो.

आज माझ्याच सावलीला मी विचारलं, का चालते तू माझ्यासोबत अविरत, सावलीने पण हसत उत्तर दिलं, कोण आहे दुसरं तुझ्यासोबत.

आयुष्य मिळणे हा नशिबाचा भाग आहे.मृत्यू येणे हा काळाचा भाग आहे.पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे.म्हणून नेहमी चांगले कर्म करा,हजारो वर्षे जगाल.

नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक रहा.कोणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा,प्रामाणिक माणसाच्या पाठीशी देव असतो.

आयुष्यात खूप सारेजण येतात जातात. प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं.पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं.

जेव्हा आपण गप्प राहून सर्व सहन करत असतो तेव्हा आपण सगळ्यांसाठी खूप चांगले असतो.पण एकदा तरी सत्य बोलण्याचा प्रयत्न केला तर अचानक आपण सर्वात वाईट व्यक्ती ठरतो.

आजकाल सरड्यासारखे पटकन रंग बदलतात माणसं.आधाराचा हात देताना विश्वासघात करतात माणसं.जखमेवर फुंकर मारण्या ऐवजी त्यावर मीठ चोळतात माणसं.रामाचे रूप घेऊन रावणा सारखे वागतात माणसं.

मी,मला समजून घेणं प्रत्येकाला जमणार नाही.कारण, मी असं एक पुस्तक आहे ज्यात शब्द कमी आणि भावना जास्त आहेत.

अपमान करणं स्वभावात असू शकतं पण सन्मान करणं संस्कारात असावं लागतं.दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक, तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्या कडे करतात.हे लक्षात ठेवा.

आयुष्यभर सुखी होण्याच्या नादात जीवनभर दुःखी राहतो त्याचे नाव आहे मानव. आपल्या आयुष्याची दोरी दुसऱ्यांच्या हातात देऊ नका.स्वतःचे निर्णय स्वतःघ्या.

कौतुकाची तुम्ही जितकी जास्त अपेक्षा धरल. तितके निंदेचे भय तुम्हाला जास्त वाटेल.विरोधक एक असा गुरू आहे.जो तुमच्या कमतरता परिणामांसह दाखवून देतो.

मोठी साम्राज्य फक्त मेहनतीने स्थापित होतात,कारणांनी नाही.

भूतकाळाचे कैदी बनू नका, भविष्याचे निर्माते बना.

कारण देण्यापेक्षा झालेल्या चुका मान्य करायला शिका.

माणूस जेवढा आजाराने थकत नाही,त्यापेक्षा जास्त तो विचाराने थकतो.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेले पुस्तक आणि दुसरी भेटलेली माणसं.

काही स्वप्न वयावर नाही तर जिद्दीवर अवलंबून असतात.

जगायचं असेल तर स्वताचं वर्चस्व निर्माण करा.

भाषा हे जर एक सुमन असेल तर,
व्याकरणा शिवाय त्याचा सुगंध दरवळणार नाही.

हसणे ही निसर्गाने आपल्याला दिलेली अनोखी देणगी आहे आणि
आपण ती जेव्हा अन जिथे हवी तशी उधळू शकतो.

आनंद हे अमृत आहे परंतु हे अमृत प्राप्त करून घेण्यासाठी मंथन करणे आवश्यक आहे,
दुःखाचे मंथन केल्याने आनंदरूपी अमृत प्राप्त होतो.

दु:ख हे कधीच दागिन्यांसारख मिरवू नका !!
वाटू शकलात तर आपला आनंद वाटा !!
लोक तुमच्याकडून आनंदाची अपेक्षा करतात, कारण दु:ख त्यांच्याकडे पण भरपूर आहे !!

ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे आणि शहाणपण म्हणजे
कधी काय करू नये याचे भान असणे.

ज्या दिवशी तुम्ही स्वतःचे विचार बदलले तर समजून जावा त्या दिवसापासून तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली.
बर्टोल
प्रीतीची वेल, धर्माचं कुंपण मानीत नाही.

चरित्र हाच खरा इतिहास असतो.

दुबळपणा, भीती, एकाकीपणा आणि अज्ञान ही अंधश्रेद्धेची करणे होत.

ह्युम
क्रांति ही तत्वांमुळे घडून येते बंदुकामळे नव्हे, क्रांती प्रथम डोक्यात होते. मग कृतीत उतरते.

‘डॉक्टर रोग्यांना जगवतात’ असे म्हणण्यापेक्षा ‘रोगी डॉक्टरांना जगवतात’ असे म्हणणे अधिक योग्य आहे.

बर्नाड शॉ
दृष्टिकोण हा मनाचा आरसा आहे तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.

उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.

माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.

उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.

ऎकावे जनाचे करावे मनाचे.

देखणेपणावर जाऊ नका. सौंदर्याला कोमेजण्याचा शाप असतो.

आधी विचार करा, मग कृती करा.

मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की, शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.

आपल्याला न आवडणारे विचार देखील आपल्यावर हुकुमत गाजवून जातात.

आयुष्य घेत असलेली परीक्षा म्हणजे आयुष्याने दिलेला अनुभव व एकप्रकारे दिलेली दिक्षाच आहे.

माणस असलेल्या घरात राहू नका, माणसाच्या घरात रहा.

गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले.

प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं, तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास सोडू नका.

आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते.
एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते.

यश तुमच्याकडे येणार नाही, त्याऐवजी आपण स्वतः त्याकडे जावे लागेल.

प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातून जन्मास येते.

कर्माच्या स्वरूपाचा विचार केल्याने अंगी नम्रता येते, तर धर्माचा विचार केल्याने अंगी निर्भयता येते.

नशीब त्यांचीच साथ देतं, ज्यांची ‘सेटिंग’ चांगली असते.

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी, समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

वाचा: वाचा मराठी म्हणी

Conclusion

जर तुम्हाला marathi suvichar आवडले असतील तर comments च्या माध्यमातून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा जर तुमचे काही विचार आणि मत असेल तर नक्की कळवा.
तुम्हाला हे marathi suvichar आवडले असतील तर तुमच्या मित्रांना तसेच सोशल मीडियावर नक्की share करा.

Leave a Comment